राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय निर्मलग्राम पुरस्कार प्रदान कार्यक्रम येत्या २६ ऑगस्ट रोजी शहरात होणार आहे. त्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
↧