बीड जिल्ह्यात गतवर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिति होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठा राखून ठेवण्यासाठी पाणीसाठा असलेल्या तलावाच्या जेएडब्ल्यूएएल असलेल्या वीज जोडण्या कट केल्या होत्या.
↧