माहूर येथील रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून तेथील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तिघा जणांचे प्रशासकीय मंडळ नेमण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
↧