राज्य सरकारने आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व जिल्ह्यात चौवीस तास तत्पर असणारा आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला. प्रत्येक जिल्ह्याला एक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नेमून त्यांचे कामही सुरू झाले.
↧