Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

$
0
0
जिल्ह्यात चालू खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज असून दगा देणाऱ्या कापसाचे क्षेत्र घटणार आहे. गेल्या आठवड्यापासून व औंढा तालुक्यात चांगला पाऊस झाला असून २० ते २५ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड सुरू आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>