पोलिसांकडे माहिती कधी नोंदवताय?
सगळ्या नकारात्मक गोष्टी झुगारून, शरीराची कमी झालेली क्षमता स्वीकारूनही ज्येष्ठ नागरिक नावीन्याचा ध्यास घेतात, अनेक नव्या उपक्रमांसाठी उत्साहाने धडपडतात; पण एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांनी पोलिसांकडे आपली...
View Articleखुलताबाद तालुक्यात सर्वदूर पावसाची हजेरी
तालुक्यात रविवारी मान्सूनचे आगमन झाले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सुमारे तासभर पावसाने चांगलेच झोडपून काढले. पाऊसाचे आगमन झाल्याने अडगळीत पडलेल्या छत्र्या बाहेर निघाल्या....
View Articleशेतक-यांतून कापूस लागवडीला प्राधान्य
मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झाल्याने आनंदी झालेल्या शेतकऱ्यांनी तालुक्यात पेरणीला सुरुवात केली आहे. तालुक्यात या हंगामात ६० मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. शेतकऱ्यांना...
View ArticleMRP पेक्षा कमी दरात सिल्लोडमध्ये बियाणे विक्री
तालुक्यातील पेरणीसाठी आवश्यक असल्यापेक्षा जास्त पाकीटे उपलब्ध असल्याने एम.आर.पी.पेक्षा कमी भावात बियाण्यांची विक्री होत आहे. बियाणे उत्पादक कंपन्यावर शासनाने कारवाई केल्यामुळे बियाणे उपलब्ध झाल्याचा...
View Articleहिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार
जिल्ह्यात चालू खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज असून दगा देणाऱ्या कापसाचे क्षेत्र घटणार आहे. गेल्या आठवड्यापासून व औंढा तालुक्यात चांगला पाऊस झाला असून २० ते २५ टक्के...
View Article'स्वारातीम' विद्यापीठाची वाटचाल पेपरलेसकडे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामार्फत संलग्ननीत असलेले सर्व महाविद्यालये, विद्यापीठ उपकेंद्र, न्यू मॉडेल कॉलेज आणि विद्यापीठातील संकुले यांच्याशी विविध स्वरूपाची परिपत्रके, तसेच अनेक प्रकारचा...
View Articleमोदींच्या निवडीनंतर सिल्लोडमध्ये शांतता
भारतीय जनता पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याचा आनंद देशभर साजरा होत असताना सिल्लोड मधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक लवंगी फटाकाही फोडला नाही. भाजप कार्यकर्त्यांच्या या...
View Articleअडीचशे विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक द्या
शाळा तेथे मैदान, अडीचशे विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक आणि क्रीडा शिक्षकांना केवळ शारीरिक शिक्षणाचीच तासिका द्यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन औरंगाबाद जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेतर्फे जिल्हा...
View Articleकनिष्ठ अभियंता संवर्गातील बदल्या रद्द कराव्यात
जिल्हा परिषदेत झालेल्या कनिष्ठ अभियंता संवर्गाच्या बदल्या समुपदेशानप्रमाणे न झाल्याने सर्व बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी बहुजन कास्ट्राइब कर्मचारी अधिकारी महासंघाने केली आहे.
View Articleगौताळ्यात इको टुरिझमवर भर
गौताळा अभयारण्यात जलसंधारणाच्या माध्यमातून जंगलातील प्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासह अभयरण्यात येणाऱ्या पर्यटकांना जंगलाच्या 'थ्रील'चा अनुभवासाठी जंगल हट, पर्यटकांसाठी टेंट अशा सुविधेत वाढ...
View Articleपहिल्याच पावसात सीसीटीव्ही स्क्रीन गुल
तीन दिवसांपूर्वी औरंगाबादेत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसात एक वीज पडून गेल्यानंतर घाटी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही स्क्रीन बंद पडले. सोमवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल....
View Articleदलिवस्ती सुधार योजनेसाठी आणखी ३ कोटी प्राप्त
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत दलितवस्ती सुधार योजनेच्या कामासाठी राज्य सरकारकडून आणखी तीन कोटी रुपये नुकतेच प्राप्त झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील वंचित राहिलेल्या गावांमध्ये कामे करण्यास...
View Articleसमाजकल्याण विभागाच्या कर्मचा-यांचे आंदोलन
सहाय्यक आयुक्त जयश्री सोनकवडे दडपशाही करत असल्याचा आरोप समाज कल्याण विभागातील काही कर्मचाऱ्यांनी केला असून, त्यांनी याप्रश्नी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
View Articleस्वातंत्र्यदिनापर्यंत जिल्ह्यात ३५ लाख झाडे लावणार
शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेत यंदा जिल्ह्यात ३५ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही झाडे लावण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
View Articleअनधिकृत बांधकामांवर नारेगावात कारवाई करा
नारेगाव-ब्रिजवाडी वॉर्ड क्रमांक २२ मध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असून, ही ही बांधकामे पाडावे, अशी मागणी करणारे पत्र पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी आयुक्त डॉ. हर्षदीप...
View Articleगाळ काढल्याने वाढली पाणी साठवण क्षमता
राज्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणांत दुष्काळी परिस्थिती होती. बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना शेतकऱ्यांनी लोकसहभागातून कोरड्या तलावातील गाळ काढण्याची मोहीम राबवली. त्यामुळे यापुढील काळात तलावात पाणीसाठा...
View Articleदहा वर्षानंतर आरोपी गजाआड
बुलढाणा येथील पत्रकार किशोर रावळकर खून प्रकरणातील एका आरोपीला गजाआड करण्यात सिडको पोलिसांना यश आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो पसार होता. सख्ख्या बहिणीनेच किशोरची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे.
View Articleपाचशे रुपयांची लाच घेताना तलाठ्याला अटक
सातबाराची नक्कल देण्यासाठी शेतकऱ्याकडून पाचशे रुपयांची लाच घेताना कन्नड तालुक्यातील हसनखेडा सज्जाचे तलाठी नितीन एरंडेला अँन्टीकरप्शन ब्युरोच्या पथकाने सोमवारी पकडले.
View Articleझेडपीवर पडणारे पाणी थेट जमिनीच्या पोटात
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील सर्व विभागांना वर्षभर वापरण्यासाठी अंदाजे सात लाख लिटर पाणी लागते. यंदा पावसाचे पाणी साठवून झेडपी प्रशासन वर्षभराचे पाणी जमा करणार आहे. मुख्यालयातील रेन वॉटर...
View Articleमुंबईतील पावसाचा रेल्वेसेवांवर परिणाम
मुंबईसह ठाण्यामध्ये पडणाऱ्या पावसाचा परिणाम रेल्वेच्या सेवेवर झाला आहे. रेल्वेमार्गांवर पाणी आल्यामुळे मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांना औरंगाबादला पोहोचण्यासाठी विलंब...
View Article