अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करा, असे आदेश कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
↧