तनवाणींनी दिले निवेदन
मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली पाच मते बाद ठरविण्याची मागणी शिवसेनेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय...
View Articleदोन तासांत लागणार निकाल
विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी बुधवारी (२१ ऑगस्ट) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालायात सुरू होणार आहे. दोन तासांत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल हाती येईल,...
View Articleदाभोलकरांच्या हत्येने मराठवाडा हळहळला
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मराठवाड्यातून निषेध होत असून, त्यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
View Articleपुरोगामी चळवळीला हादरा
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळे औरंगाबाद शहरातील सामाजिक चळवळ हादरली आहे.
View Article‘अंनिस’ची चळवळ आणखी मजबूत करणार
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध पक्ष व संघटनाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मूक मोर्चा काढला.
View Articleअपघात प्रकरणात टेम्पोचालकास शिक्षा
सहा वर्षांपूर्वी झालेल्या अपघात प्रकरणात टेम्पोचालकास दोन वर्षे सक्तमजुरी आणि साडेदहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
View Article‘चूल बंद’ आंदोलन मागे घेण्याची मागणी
शालेय पोषण आहारात झालेल्या विषबाधांच्या घटनांमुळे शालेय पोषण आहाराची जबाबदारी दुसऱ्यांकडे द्यावी, या मागणीसाठी ‘चूल बंद’ अंदोलन सुरू केले आहे.
View Articleहिंगोली जिल्ह्यातील पिकांचे सर्वेक्षण
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करा, असे आदेश कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
View Articleसिल्लोड तालुक्यात ४२६ बालके कुपोषित
सिल्लोड तालुक्यात अंगणवाडीच्या प्रकल्प एक व दोनमध्ये ४२६ बालके तीव्र कमी वजनाची (कुपोषित) असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. बालविकास अधिकारी आर. एस. बलरावत यांनी ही माहिती दिली.
View Articleपावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात टँकर वाढले
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दीड महिन्यांत समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील टँकर बंद करण्यात आले होते, मात्र गेल्या पंधरवाड्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्याचा ग्रामीण भाग टँकरग्रस्त...
View Articleपाणीप्रश्नी शुक्रवारी मूकमोर्चा
जायकवाडी धरणातील पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिस दडपशाही करतात. याच्या निषेधार्थ पैठण येथे २३ ऑगस्ट रोजी मूकमोर्चा काढण्याचा निर्णय जायकवाडी धरणग्रस्त कृती समितीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला.
View Articleरेल्वे सुरक्षा दलात कर्मचा-यांची गरज
रेल्वे स्थानकावर कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक तसेच रेल्वेमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे.
View Articleहायकोर्टाच्या ताशे-यानंतर ‘रिक्षा बंद’ स्थगित
मुंबई हायकोर्टाने रिक्षा बंद आंदोलनाबाबत दिलेल्या निर्देशामुळे, २१ ऑगस्टला मुख्य परिवहन आयुक्त यांच्या कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
View Article३६९ कोटींचा प्रस्ताव : राज्य शासनाची मंजुरी
अंडर ग्राउंड ड्रेनेज सिस्टीमच्या (भूमिगत गटार योजना) महापालिकेने सादर केलेल्या ३६९ कोटी ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
View Article‘महसूल’मधील संप मागे
सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे प्रमोशनमधील प्रमाणाबरोबर अन्य मागण्यांसाठी सुरू असलेला महसूल कर्मचारी संघटनेचा राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला आहे.
View Articleकबड्डीपटू दाभोलकरांचे स्मरण
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी वाहून घेतलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा निषेध होत आहेच. उत्कृष्ट कबड्डीपटू असणाऱ्या दाभोलकरांच्या खिलाडूपणाच्या स्मृतींनाही उजाळा मिळत आहे.
View Articleमिरची पिकातून शेतकरी लक्षाधीश
मिरची लागवडीचे यश हे चांगल्या, निरोगी, जोमदार रोपांवर अवलंबून असते. त्याचे व्यवस्थापन नियोजनबद्ध रीतीने केल्यास हमखास उत्पादनात भर पडून शेतकरी लक्षाधीश झाल्याशिवाय राहत नाही, असे मत फळ संशोधन केंद्र...
View Articleआता हवा दमदार पाऊस
दुष्काळानंतरच्या पावसाळ्यात नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदा आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला आहे. जायकवाडी प्रकल्पाचे भवितव्य असलेल्या उर्ध्व गोदावरी खो-यातील धरणे भरत आलेली आहेत.
View Articleजायकवाडीतील पाणी हिरवे
दुष्काळामुळे तळ गाठलेल्या जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक सुरू झाली असून, पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून पाण्याला हिरवा रंग येऊ लागला असून, सोमवारपर्यंत जलाशयातील...
View Articleवि.प. निवडणुकीत शिवसेना पराभूत
विधान परिषदेच्या औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला असून काँग्रेसनं बाजी मारली आहे. काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांनी शिवसेना आमदार किशनचंद तनवाणींना...
View Article