दुष्काळानंतरच्या पावसाळ्यात नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदा आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला आहे. जायकवाडी प्रकल्पाचे भवितव्य असलेल्या उर्ध्व गोदावरी खो-यातील धरणे भरत आलेली आहेत.
↧