जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत दलितवस्ती सुधार योजनेच्या कामासाठी राज्य सरकारकडून आणखी तीन कोटी रुपये नुकतेच प्राप्त झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील वंचित राहिलेल्या गावांमध्ये कामे करण्यास मदत मिळेल, असे समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले यांनी पत्रकारांना सांगितले.
↧