मागील दोन वर्षांपासून अपेक्षित प्रवेशिका नसल्याने राज्य नाट्य स्पर्धेचे औरंगाबाद केंद्र रद्द करण्यात आले होते. त्यामुळे रंगकर्मींना नाटक सादरीकरणाची संधी मिळाली नाही.
↧