सातारा परिसरातील भारत राखीव बटालियनमधील ४० जवानांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. शपथपत्र देण्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. मानवी शरीरातील अवयव दानासंदर्भात जागृती शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते, त्यात जवानांनी ही घोषणा केली.
↧