बाजार व्यवस्थेच बळकटीकरण करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व बाजारसमित्याचे विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत.
↧