खासदार, आमदार यांच्या पत्रांना, निवेदनांना पोच दिली जात नाही. त्यावर वेळेत उत्तरे दिली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खासदार, आमदारांच्या पत्रांना उत्तरे देण्यात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.
↧