धान्य खरेदीसाठी नऊ केंद्रे
शेतीमाल एकदाच बाजारपेठेत आल्यानंतर भाव कोसळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य नफा मिळवून देणे आणि शेतीत अधिक उत्पादन वाढवण्यासाठी ‘आत्मा’ प्रयत्नशील आहे. या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात शासकीय धान्य...
View Article‘समांतर’बद्दल ‘तेरी भी चूप-मेरी भी चूप’
समांतर जलवाहिनीबद्दल महापालिका प्रशासन व पदाधिकारी यांनी ‘तेरी भी चूप-मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता या योजनेबद्दलचा संशय बळावू लागला आहे.
View Article‘पीपीपी’ च्या मंजुरीची फाइल शासन दरबारी
समांतर जलवाहिनीचे काम ‘पीपीपी’ तत्वावर करण्याला मंजुरी मागणारी पालिकेची फाइल शासन दरबारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वॉटर बायलॉजची फाइल मात्र अद्याप पालिकेतच घुटमळत आहे. या दोन्हीही फायलींना...
View Articleकाँग्रेसचे वर्चस्व कायम
मुंबईतून आदेश मिळूनही मनसेच्या काही सदस्यांनी मतदानाच्या वेळेपर्यंत भूमिका ठरविली नव्हती. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज पटेल यांनी ऐनवेळी महत्त्वाची भूमिका बजावल्याने मनसे सदस्य मतदानाला पोहोचले....
View Articleझेडपी अध्यक्षपदी जारवाल
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद निवडणुकीत सोमवारी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या शारदा जारवाल निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेच्या नंदा ठोंबरे यांचा पराभव केला. जारवाल यांना ३६, तर ठोंबरे यांना २२ मते...
View Articleरुपया सावरण्यासाठी तरुणाईचा पुढाकार
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची वेगाने घसरण होऊ लागली आहे. रुपया सावरण्यासाठी सरकारकडून, रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
View Articleराजस्थानी मूर्तींना मराठमोळा साज
सेव्हन हिल परिसरातील गणपतींच्या मूर्ती साकारणारे राजस्थानी लोक आता औरंगाबादवासीयांना परिचयाचे आहेतच. यंदा मात्र या कलाकारांना एका मराठमोळ्या हौशी कलाकाराने साथ दिली व या गणपतींच्या रूपात अधिक वैविध्यता...
View Articleतोतया पोलिसांचा ज्येष्ठ महिलेला गंडा
तोतया पोलिसांनी ज्येष्ठ महिलेला पावणेदोन लाखांना लुबाडले. महिलेचे पावणेदोन लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी पळवले. चेतनानगर भागात सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.
View Articleआसारामबापू समर्थक ताब्यात व सुटका
आसारामबापूंच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांच्या हजारो शिष्यांनी सोमवारी दुपारी क्रांती चौकात निदर्शने केली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या समर्थकांना ताब्यात घेऊन नंतर सुटका करण्यात आली.
View Articleपत्रांना वेळेत उत्तरे द्या
खासदार, आमदार यांच्या पत्रांना, निवेदनांना पोच दिली जात नाही. त्यावर वेळेत उत्तरे दिली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खासदार, आमदारांच्या पत्रांना उत्तरे देण्यात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा...
View Articleप्राध्यापकाला काळे फासले
कॉलेजच्या विद्यार्थिनीला छेडछाड केल्याचे सांगून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी छत्रपती शाहू पॉलिटेक्निक कॉलेजच्या एका प्राध्यापकाला काळे फासले.
View Articleपर्यटनस्थळांचा विकास आराखडा
औरंगाबादमधील पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी पर्यटन विकास प्राधिकरणाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत आगामी दहा दिवसांत वेरूळ, म्हैसमाळ, खुल्ताबाद आणि सुलीभंजन या पर्यटन स्थळांच्या विकासाचा आराखडा तयार...
View Articleस्वाइन फ्लू रुग्णाचा मृत्यू
गेल्या दोन दिवसांत घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या दोन संशयित स्वाइन फ्लू रुग्णांचा मृत्यू झाला. या पेशंटचे स्वॅब पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत.
View Articleडॉ. काळदाते यांचे पुण्यात निधन
समाजशास्त्रज्ञ डॉ. सुधाताई बापुसाहेब काळदाते यांचे सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता पुण्यातील संजीवन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या ७८ वर्षाच्या होत्या.
View Articleदुष्काळानंतर पुन्हा टंचाईयात्रा
गेल्या वर्षीच्या मोठा दुष्काळ अनुभवल्यानंतर यंदा भर पावसाळ्यात एकदा पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.
View Articleशिशुविकास केंद्र शाळेतर्फे चित्रकला स्पर्धा
नवभारत शिक्षण संस्था संचलित सिडको एन-८, हडको एन-९ व सुपारी हनुमान रोड येथील शिशुविकास केंद्र प्राथमिक शाळेतर्फे शहर पातळीवर प्राथमिक शिक्षकांकरिता चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ४० शाळांमधील...
View Article‘डीआरडीए’चे कर्मचारी पगाराविना
केंद्र सरकारच्या योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) कार्यालयातील ३८ कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. वेतनासाठीचे बजेट उपलब्ध...
View Articleआदर्श पुरस्कारासाठी नऊ जणांचेच प्रस्ताव
महापालिकेच्या शाळेत कार्यरत असलेल्या ५३० शिक्षकांपैकी फक्त नऊ जणांनीच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. यापैकी दोन जणांचीच पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.
View Articleपर्यटन विकासासाठी सूचनांचा पाऊस
औरंगाबादकरांनाच शहरातील पर्यटनस्थळांची माहिती करून दिली पाहिजे. औरंगाबाद-वेरूळ महोत्सवाचे वर्षभरापूर्वी नियोजन करावे यासह पर्यटनवाढीसाठी असंख्य सूचना सोमवारी आयोजित चर्चासत्रात मांडण्यात आल्या.
View Articleपाणचक्कीतील ग्रंथालय पर्यटकांपासून दूर
शहरातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या पाणचक्कीमधील सोळाव्या शतकातील ग्रंथालय पर्यटकांपासून दूरच आहे. तीन हजारांहून अधिक असलेली प्राचीन काळातील आर्युवेद, युनानी आणि प्रामुख्याने इस्लामी धर्मग्रथांचा...
View Article