वैजापूरच्या नारंगी तलावात पाणी नसल्याने अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तींचे विसर्जन करताना गणेशभक्तांची गैरसोय होणार आहे. या तलावात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
↧