‘पावसाच्या प्रत्येक थेंबाचे कोणत्या पद्धतीने पुनर्भरण होणार, हे लातूर जिल्हा परिषदेसमोरचे आव्हान असून लोकसहभागाशिवाय ते पेलणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी,’ मत लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी व्यक्त केलं.
↧