कपाशीचे बियाणे सदोष निघाल्याने संबंधित बियाणे कंपनीने तालुक्यातील पेंडेफळ येथील शेतकऱ्यास २९ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश औरंगाबादच्या जिल्हा तक्रार निवारण मंचने दिले आहेत.
↧