जायकवाडीत हक्काचे पाणी सोडावे या मागणीसाठी आयटकतर्फे पैठणगेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकार मराठवाड्याचे पाणी अडवणाऱ्यांची साथ देत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
↧