शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी पैसे देऊ, पण ही कामे पालिकेला करू देणार नाही. त्यासाठी वेगळी एजन्सी नियुक्त केली जाईल असे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकेच्या शिष्टमंडळाला दिले.
↧