अतिवृष्टीने सोयाबीनच्या बियातून कोंब फुटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, याबाबतचे वृत्त ‘मटा’मधून प्रकाशित होताच कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे.
↧