Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

पाणी वाटपाचा कायदा बदलण्याचा घाट

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा २००५ मधील तरतुदींमुळे सरकारची डोकेदुखी वाढली. त्यामुळे आता हा कायद्यात बदल करण्याचा घाट सरकारने घातला आहे.

View Article


वाढीव अर्थसंकल्प ‘जैसे थे’ ठेवण्याचे पालिकेला आदेश

औरंगाबाद महापालिकेने २०१३-१४ साठी २८५ कोटी रुपयांचे वाढीव अर्थसंकल्प मंजूर केला. या वाढीव अंदाजपत्रकाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. रवींद्र घुगे यांनी जैसे...

View Article


कार्यक्रमामुळे पेशंट ताटकळत

कॅन्सर विशेषोपचार केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. कार्यक्रमात अडथळा नको म्हणून कॅन्सर रुग्णांना तासभर अडवून ठेवण्यात आले.

View Article

रुग्णांच्या जीवाशी खेळ

घाटी हॉस्पिटलतंर्गत उभारण्यात आलेल्या मराठवाडा कॅन्सर विशेषोपचार केंद्रात वर्ष उलटून गेले तरी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध झालेले नाही. ३०९ मंजूर पदांपैकी तब्बल १५० पदे अजूनही रिक्त असल्याने रुग्णांच्या...

View Article

खड्डेमुक्तीसाठी कर्जाचा रस्ता

रस्त्यांच्या कामांसाठी महापालिका पन्नास कोटी रुपयांचे कर्ज काढणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेत येणार असून तो मंजूर व्हावा, यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जात आहेत.

View Article


खाडेची माया ५० कोटींपर्यंत?

सार्वजनिक बांधकाम खात्याचा लाचखोर कार्यकारी अभियंता गजानन शंकर खाडेच्या बँक लॉकरची तपासणी शुक्रवारी करण्यात आली. तसेच गजानन खाडे याने त्याच्या नोकरीच्या काळात सेवा बजावलेल्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी...

View Article

ज्ञान विज्ञान कॉलेज नव्वदीत

हैदराबाद मुक्तिसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणारे, औरंगाबादचे शासकीय ज्ञान विद्यान कॉलेज उद्या रविवारी ९०व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मराठवाड्यात उच्च शिक्षणाचा प्रारंभ करणारे हे पहिले कॉलेज,...

View Article

लोकसभेच्या सहा जागा लढणार

लोकसभेच्या सहा तर विधानसभेच्या ५२ जागा स्वबळावर लढविणार आहे, जर सेक्यूलर पक्षांनी युतीचा प्रस्ताव ठेवल्यास त्यासंदर्भात विचार केला जाईल, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा....

View Article


वर्षभरात रस्त्याची चाळणी

सिल्लेखाना ते पैठणगेट या शहरातील महत्त्वाच्या रस्त्याची वर्षभरातच चाळणी झाली आहे. या रस्त्यावर खर्च करण्यात आलेले दीड कोटी रुपये पाण्यात गेल्याचे स्पष्ट दिसत असून, या रस्त्याच्या एकूणच कामाबद्दल...

View Article


पालिकेच्या नावाने ‘ढोल बजाव’

शहरातील रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने झोपेचं सोंग घेऊन खड्ड्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या महापालिकेला जागे करण्यासाठी अखेर...

View Article

रस्त्यांसाठी रुपयाही दिला नाही

महापालिकेला रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारने एक रुपयाही दिला नाही. सरकारने २००५-०६ मध्ये मराठवाडा पॅकेजच्या अंतर्गत पालिकेला रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये दिले होते, त्यानंतर आतापर्यंत एक रुपयाही दिला...

View Article

उत्पन्न वाढवून रस्ते करणार

शहरातील रस्त्यांची कामे करायची आहेत हे आता पक्के ठरले आहे, असा निर्धार पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘रस्त्यांच्या कामासाठी पालिकेचे उत्पन्नही आम्ही वाढवणार आहोत व कमी...

View Article

आणि झोपी गेलेले, जागे झाले

रस्ते आणि त्यावरचे खड्डे या संदर्भात जनसामान्यांच्या मनात रोष निर्माण झाल्यावर रविवारी पालिकेचे आयुक्त, महापौर व अन्य पदाधिकारी रस्त्यांच्या कामांसाठी एकवटले.

View Article


शेतक-यांनी भरले नाही एकदाही वीज बिल

सिल्लोड तालुक्यातील ५ हजार ५४५ शेतकऱ्यांनी शेतीच्या पंपाचे कनेक्शन घेतल्यापासून एकदाही वीज बिल भरले नाही. या शेतकऱ्यांकडे १३ लाख ४७ हजार रूपयांची थकबाकी आहे, अशी माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता अरूण...

View Article

LBT भरला नाही : बीअर शॉपीला सील

स्थानिक संस्थाकर (एलबीटी) भरला नाही म्हणून महापालिकेने तीन बीअर शॉपीला शनिवारी सील ठोकले.

View Article


कृषी विभाग खडबडून जागा

अतिवृष्टीने सोयाबीनच्या बियातून कोंब फुटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, याबाबतचे वृत्त ‘मटा’मधून प्रकाशित होताच कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे.

View Article

गिरिजा प्रकल्पात १० टक्के पाणी

खुलताबाद शहरासह तालुक्यातील बारा गावे आणि फुलंब्री तालुक्यातील सहा गावांची तहान भागविणाऱ्या येसगाव येथील गिरिज मध्यम प्रकल्पात दहा टक्के पाणीसाठा झाला आहे.

View Article


२ मध्यम, ५३ लघू प्रकल्प भरले

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या सहा-सात दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात पाणी साठी वाढू लागला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील ‘रूईभर’ व ‘कुरनूर’ हे दान मध्यम आणि ५३ लघू असे एकूण ५५...

View Article

२५ सप्टेंबरला ‘हज’साठी पहिली फ्लाईट

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेसाठी २५ सप्टेंबरला पहिले विमान उड्डाण करणार आहे. हज यात्रेसाठी आठ ऑक्टोबरपर्यंत एकूण १४ विमानांचे उड्डाण होणार आहे.

View Article

जनशताब्दी एक्सप्रेस सीएसटीपर्यंत सोडा

औरंगाबाद ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचे डब्बे वाढविल्यानंतर ही रेल्वे दादरपर्यंतच जात आहे. ती सीएसटीपर्यंत पूर्ववत सोडावी, अशी मागणी मध्य रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य अजमल खान यांनी...

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>