उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये भाव द्यावा आणि दराची निश्चिती करूनच लातुरात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
↧