राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांचे आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ घेऊन पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लातूरमध्ये दिली.
↧