१९८२ पासून कसत असलेली गायरान जमिनी नावावर करून देऊन सात बारावर नाव टाकावे, या मागणीसाठी मातंग एकता आंदोलनातर्फे सिल्लोड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
↧