पडिक जमिनीवर हिरवळ फुलविणाऱ्या सातारा येथील ‘भारत बटालियन’मध्ये मिशन बांबू लागवडीचा पहिला टप्पा जवानांनी यशस्वीपणे पार केला आहे. अवघ्या पाच महिन्यांमध्ये अकरा हजार बाबूंची लागवड करण्यात आली
↧