माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. दहावी परीक्षेत औरंगाबाद विभागात परीक्षेल्या बसल्यांपैकी २०.११ तर बारावीत ३४.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
↧