जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके आडवी झाली असून, काढणी झालेला मका भिजला आहे; मात्र ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या दोन मंडळातच नुकसान झाले आहे.
↧