Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

शहर, जिल्ह्याला ७ नवीन पोलिस ठाणी

वाढत्या शहरीकरणानुसार पोलिस ठाण्याच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यात १२५ नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे. ठाण्यांची निर्मिती करताना औरंगाबाद शहर व‌ जिल्ह्यामध्ये सात नवीन...

View Article


वाळूज महानगर प्रकल्पाची मूळ संकल्पना अबाधित

वाळूज महानगरची मूळ संकल्पना बदलली नसून सिडको शेतकऱ्यांची ७५ टक्के जमीन घेणार नसल्याचा दावा सिडकोने केला आहे. जमिनीचे वाढते भाव लक्षात घेता काही शेतकऱ्यांच्या मागणीनंतर ‘विकास हक्क,’ स्वरुपात मावेजा...

View Article


‘फमुं’च्या गैरहजेरीतही कोट्याच कोट्या

महानगरपालिकेकडून होणारा सत्कार स्वीकारण्यास फ. मुं. शिंदे उपस्थित नव्हते. मात्र, त्यांच्या गैरहजेरीतही या समारंभात उपस्थितांनी भरपूर कोट्या केल्या. ‘फमुं’ असते तर, पोट धरून हसलो असतो, असे सगळ्यांना...

View Article

अवकाळी पाऊस रब्बीला वरदान

जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके आडवी झाली असून, काढणी झालेला मका भिजला आहे; मात्र ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या दोन मंडळातच नुकसान झाले...

View Article

वाळूपट्ट्यांची किंमत ६.७५ कोटी

औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ वाळूपट्ट्यांसाठी प्रशासनाने सुमारे सहा कोटी ७६ लाख रुपये किंमत निश्चित केली आहे. वाळूपट्ट्यांचा लिलाव येत्या तीन डिसेंबर रोजी होणार आहे. ही विक्री ई-ऑक्शन पद्धतीने करण्यात येणार...

View Article


नऊ लाखांची फसवणूक

शिक्षकाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन संस्थचालक जोडप्याने तरुणाला नऊ लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली...

View Article

‘डमी प्रश्नपत्रिकेने’ लाखोंची उलाढाल

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांचे दोन पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर, तंत्रशिक्षण मंडळ चक्रावले असून खबरदारी म्हणून तातडीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात मंडळाचे संचालक मंगळवारी दिवसभर...

View Article

सातारावासीयांना हवे ‘एनए - ४७’

सातारा परिसरातील मालमत्तांना ‘एनए ४७’ नियम लागू करण्याची मागणी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व सातारावासीयांनी मंगळवारी सातारा ग्रामपंचायतीसमोर घंटानाद आंदोलन केले.

View Article


दाभोलकर हत्येच्या तपासात अपयशी

‘अंनिस’चे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सर्व तपास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही तपासात अपयश आल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी खंत व्यक्त केली. पोलिस...

View Article


१ कोटी १९ लाखांची वसुली

जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे मंगळवारपासून ग्रामपंचायत करवसुली मोहिम सुरू करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी १९ लाखांची वसुली केल्यामुळे यावेळी प्रशासनाचा उत्साह द्विगुणित झाला होता.

View Article

आरोग्य सहाय्यकास लाच घेताना अटक

लोहगाव तालुका बिलोली येथील शेतक-यांकडून बदलीसाठी लाच घेणा-या आरोग्य सहाय्यकास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बळीराम बोडके या शेतक-यांकडून त्याच्या पत्नीची व भावजयीची बदली करण्यासाठी जिल्हा परिषद...

View Article

समता परिषदेचा बीडमध्ये मोर्चा

ओबीसीच्या विद्यार्थ्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर समता परिषदेने बुधवारी मोर्चा काढला. ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भूजबळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या...

View Article

पाणी सोडण्यासाठी शेतक-यांचे उपोषण

‘आपेगाव व हिरडपुरी बंधारे भरेपर्यंत जायकवाडी धरणातून पाणी सोडा,’ या मागणीसाठी या भागातील शेतकरी व जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीचे कार्यकर्ते गुरुवारपासून हिरडपुरी बंधाऱ्यावर बेमुदत उपोषणाला सुरुवात...

View Article


शेतकऱ्यांना लेखी माहिती द्या

दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यापूर्वी शेतकऱ्यांना सर्व माहिती लेखी स्वरुपात द्यावी, अशी मागणी शेतकरी, शेतमजूर हक्क समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

View Article

जुन्या वादातून तरुणांवर चाकूहल्ला

जुन्या भांडणाच्या कारणावरुन दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला.

View Article


जायकवाडीच्या पाण्यासाठी कोर्टात

जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून हक्काचे पाणी सोडावे, या मागणीसाठी आता काँग्रेसचे आमदार डॉ. कल्याण काळे कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

View Article

​जालन्याचा आरोग्य योजनेत समावेश

आरोग्य सुविधा उपलब्ध करुण देणारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना पहिल्याटप्यामध्ये आठ जिल्ह्यात प्राथमिक तत्वावर सुरू करण्यात आली असून यात जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

View Article


शेतकरी भवनाला नवा ‘लूक’

जाधववाडी येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात उभारण्यात आलेल्या शेतकरी भवनाला नवा लूक देण्यात आला आहे.

View Article

पोलिसांनी अपडेट राहण्याची गरज

आधुनिक काळामध्ये गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

View Article

पार्किंग फी बाबत मनमानी

शहरातील सिद्धार्थ गार्डन शहरवासीयांच्या मनोरंजनाचे एक प्रमुख स्थान आहे. हजारो नागरिक येथे दररोज गर्दी करतात, परंतू वाहने घेऊन येणाऱ्या वाहनधारकांसाठी गार्डनला भेट देणे महाग पडत आहे.

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live