भारनियमनाला फक्त ग्राहकच जबाबदार नसून ग्राहकाच्या वाईट सवयीला खतपाणी घालणारे महावितरणनचे अधिकारी ही कारणीभूत आहेत. त्यासाठी लातूर परिमंडळाने मोहीम उघडली आहे. ज्या फिडरवर थकबाकी आहे, अशा अभियंत्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे.
↧