पालिकेचा पगारही १ तारखेलाच होतो
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षाच्या नंतर एक तारखेला पगार मिळाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आयुक्तांसह लेखाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
View Articleमतदानाची प्रिंटही मतपेटीत जाणार
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर (इव्हीएम) मतदान करताना आता मतदानाची छापील नोंदही (प्रिंट) आता करण्यात येणार आहे. त्यामुळे आपण कोणाला मतदान केले, याची माहिती मतदाराला समजेल. मतदानाची प्रिंट मतपेटीत जमा होईल.
View Articleलोडशेडिंगचा इंजिनीअरनां ‘शॉक’
भारनियमनाला फक्त ग्राहकच जबाबदार नसून ग्राहकाच्या वाईट सवयीला खतपाणी घालणारे महावितरणनचे अधिकारी ही कारणीभूत आहेत. त्यासाठी लातूर परिमंडळाने मोहीम उघडली आहे. ज्या फिडरवर थकबाकी आहे, अशा अभियंत्यावर...
View Articleपेपर जाळणारा पोलिसांच्या ताब्यात
पॉलीटेक्निकचे पेपर लांबवून ते जाळून टाकणाऱ्या सागर बावतच्या साथीदाराला क्रांतीचौक पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले आहे. पेपरचे गठ्ठे उतरवताना हा अल्पवयीन साथीदार त्याच्यासोबत असल्याचे निष्पन्न झाले आहे....
View Article६५ तालुक्यात भूजल पातळी वाढली
गेली दोन वर्षे दुष्काळ अनुभवल्यानंतर सरलेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्याचा परिणाम मराठवाड्यातील भूजल पातळीत वाढ होण्यावर झाला आहे. औरंगाबाद जिल्हा वगळता उर्वरित सात जिल्ह्यांची स्थिती...
View Articleविधानसभा तिकीट:राहुलचा फॉर्म्युला
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला आपापल्या मतदारसंघातून आघाडी मिळाली तरच, पुढे विधानसभा निवडणुकीसाठीचे तिकिट कायम राहणार आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा फॉर्म्युला पाच...
View Articleविविध पिकांचे अवेळी पावसामुळे नुकसान
तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस, मळणीसाठी ठेवलेला मका व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा जिनिंग व्यासायिकांनाही फटका बसला.
View Article‘एलबीटी’तून ५० कोटींचे उत्पन्न
लातूरला गेल्या १५ वर्षे कोणताही कर नव्हता, त्यामुळे व्यापाऱ्यांकडून महानगरपालिकेला कोणतेही उत्पन्न मिळत नव्हते. आता पालिकेने ‘एलबीटी’चे दर निश्चित केले असल्यामुळ वार्षिक उत्पन्नात स्थानिक संस्था कराचा...
View Articleहारतुऱ्यांऐवजी देशमुख वह्या स्वीकारणार
आमदार अमित देशमुख यांनी भेटायला येणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, निमंत्रितांकडून हार, पुष्पगुच्छ याऐवजी वह्या स्विकारण्याचा संकल्प केला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड व्यंकट बेद्रे आणि शहराध्यक्ष अॅड...
View Articleमाजी सैनिकांना हवी मालमत्ताकरात सूट
नांदेड महापलिकेने माजी सैनिकांना मालमत्ताकरात संपूर्ण सुट द्यावी अशी मागणी नांदेड जिल्हा माजी सैनिक संघटना गेल्या १० वर्षांपासून करीत आहे. या संदर्भात पालकमंत्री डी.पी सावंत यांनी अनुकूलता दाखविली...
View Article‘DPCC’चा निधी वेळेत खर्च करा
‘डीपीडीसी’च्या माध्यमातून मिळणारा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून या निधीतून जिल्ह्याच्या विकासाची कामे व्हावी, यासाठी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी कामाचे योग्य नियोजन करून प्राप्त...
View Articleपाणी आरक्षणाचा शेतीस अडथळा
नाशिक पाटबंधारे विभागाने वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून पाणी सोडताना धरणांवरील पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे केल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना हक्काच्या...
View Article‘सीएम’शी बोला, दरदरून घाम फुटला
घराच्या बांधकाम परवानगीसाठी वजन ठेवा म्हणता, थांबा, थांबा हे घ्या ‘सीएम’शी बोला असा आवाज फोन वरून आला आणि पालिकेच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याला दरदरून घाम फुटला.
View Articleऊस उत्पादक शेतकरी, कामगारांचे धरणे
गैरव्यवहार करुन साखर कारखाने बंद पाडणाऱ्यांची चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी क्रांती चौकात धरणे आंदोलन...
View Articleलोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार
वंचित समाज घटकाच्या सर्वांगिण विकासासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविणार...
View Articleअंतूर किल्ल्याचे रूप पालटणार
शहरापासून नव्वद किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतूर किल्ल्याला अन्य पर्यटन स्थळांसारखेच महत्त्व मिळणार असून या किल्ल्यावर पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वन विभागाकडून कार्यवाहीला...
View Articleआनंदी आयुष्यासाठी दातांबाबत जागृती
निरोगी व आनंदी आयुष्यासाठी दातांबाबत जागरूकता असणे अत्यंत आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृतीसाठी सिटी डेंटर केअरच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती दंतरोगतज्ज्ञ डॉ. अमित जोशी, डॉ....
View Articleनव्या नाट्यचळवळीची नांदी
स्पर्धेतल्या गणितांची बेरीज-वजाबाकी बाजूला ठेवून औरंगाबादचे नाट्यकेंद्र कायमस्वरुपी इथेच ठेवण्यासाठीचे नवे सूत्र राज्य नाट्य स्पर्धेतील १३ नाटकांच्या कर्णधारांनी मांडले. १३ नाटकांपैकी यंदा सात नाटके...
View Articleशास्त्रीय गायन-वादनाची पर्वणी
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सवाचे आठ आणि नऊ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. महोत्सवात मंजूषा पाटील व डॉ. शशांक मक्तेदार यांचे शास्त्रीय गायन, पं. प्रभाकर...
View Article‘तंट्या’ निघाला आदिवासींच्या भेटीला
राज्य नाट्य स्पर्धेत जाणकार रसिकांची दाद मिळवल्यानंतर ‘तंट्या’ नाटकाचे राज्यभर प्रयोग करण्यात येणार आहेत. नाटकाच्या माध्यमातून आदिवासीबहुल भागात तंट्याची नवी ओळख करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे...
View Article