गैरव्यवहार करुन साखर कारखाने बंद पाडणाऱ्यांची चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी क्रांती चौकात धरणे आंदोलन केले.
↧