सोमवारी रात्री पावसाने जोरदार तडाखा दिल्याने बाजार आवारातील सुमारे एक हजार क्विंटलपेक्षा जास्त मक्याचे नुकसान झाले आहे. माल काही प्रमाणात काळाही पडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आठ दिवसांत हा दुसरा तडाखा पावसाने दिल्याने व्यापारीवर्ग त्रस्त झाला आहे.
↧