शहरात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांमुळे मरण झाले स्वस्त, असे म्हणण्याची वेळ आली आहे. संवेदनशील असलेल्या औरंगाबाद शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस दल कसोशीने प्रयत्न करत आहे.
↧