Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

पक्की पावती घेऊनच बियाणे खरेदी करावे

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यासाठी ७५१६२० पाकिटांची गरज आहे. प्रत्यक्षात दहा जूनपर्यंत २१३७५४० पाकिटे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये, कारण सर्व वाण समतूल्य आहेत; शिवाय फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना परवानाधारक विक्रेत्यांकडून पक्की पावती घेऊनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी सभापती विजया निकम चिकटगावकर यांनी केले.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>