$ 0 0 ‘देशासह राज्यातील मुस्लिम समाज अविकसित आहे. राज्यातील ७० ते ८० टक्के मुस्लिम समाज झोपडपट्टीत राहतो. यांपैकी फक्त दोन टक्के जणच उच्च शिक्षण घेत आहे.