एमआयडीसीतल भूखंडांचे दर वाढवावेत
वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसातीतील भूखंडाचे दर वाढवावेत, अशी मागणी उद्योगक्रांती उद्योजक संघातर्फे करण्यात आली आहे.
View Articleपालिकेत उपस्थितीची अधिकाऱ्यांना सक्ती करा
‘अधिकारी दुपारनंतर पालिकेत उपस्थित रहात नाहीत. त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची कुचंबना होते. सर्वच अधिकाऱ्यांनी दुपारी तीन ते पाच या वेळात पालिकेत उपस्थित राहण्याची सक्ती करा,’ अशी मागणी...
View Articleहृदयरोग्यांवर कुठल्याही शस्त्रक्रियेविना उपचार
संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही माधवबागने निर्माण केलेली उपचारपद्धती आहे. याद्वारे हृदयरोग्यांवर कुठल्याही शस्त्रक्रियेविना उपचार करता येतात. ब्रिटीश जर्नल ऑफ मेडिसीन अँड मेडिकल रिसर्चने या उपचारपद्धतीची...
View Articleऔरंगाबादमध्ये 'आप'चा मेळावा
आगामी लोकसभा निवडणुकीची राज्यातील राजकीय दिशा ठरविण्यासाठी आम आदमी पार्टीचा दोन दिवसांचा मेळावा २२ तारखेपासून औरंगाबाद शहरात होणार आहे.
View Articleइलेक्ट्रोपाथ सर्व्हिसेसच्या बिलांतील त्रुटींची चौकशी
वैजापूरचे आमदार आर. एम. वाणी यांनी महावितरणची कंत्राटदार मे. इलेक्ट्रोपाथ सर्व्हिसेस प्रा. लि. ने जिल्ह्यात कामे न करता बिले उचलल्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे मांडला होता.
View Articleअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा
विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सहा जानेवारीपासून बेमुदत...
View Articleदेवगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुढाकार
दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. किल्ल्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर यात्रेकरू कर आकारण्यास जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात...
View Articleशेंद्य्रातील अग्नितांडव सात तासांनंतर शांत
शेंद्रा येथे मेणाच्या कारखान्याला लागलेली आग रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या साठी लाखो लिटर पाणी व हजारो लिटर फोमचा वापर करण्यात आला.
View Articleमुस्लिम समाजाला आठ टक्के आरक्षण हवेच
‘देशासह राज्यातील मुस्लिम समाज अविकसित आहे. राज्यातील ७० ते ८० टक्के मुस्लिम समाज झोपडपट्टीत राहतो. यांपैकी फक्त दोन टक्के जणच उच्च शिक्षण घेत आहे.
View Articleदुरुस्तीच्या कामांमुळे दिवसभर ‘बत्ती गुल’
महापारेषणने तातडीच्या दुरुस्त्या काढल्यामुळे शुक्रवारी दिवसभर संपूर्ण औरंगाबाद शहरात वीज पुरवठा झाला नाही.
View Articleसिल्लेखान्यातील कचरा दोन वेळा उचला
अजबनगर, सिल्लेखाना येथील कचरा दिवसातून दोन वेळा उचला, असे आदेश महापौर कला ओझा यांनी शुक्रवारी पालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांना दिले. महापौर कला ओझा यांनी आज शुक्रवारी शहरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी...
View Articleलॉटरीला मिळालेल्या ‘सवलतीं’ची चौकशी करा
लॉटरीवर ‘एलबीटी’ (स्थानिक संस्था कर) का वसूल करण्यात आला नाही, याची चौकशी करा, अशी मागणी उपमहापौर संजय जोशी यांनी केली आहे. लॉटरीवर ‘एलबीटी’ वसूल करण्यास बंदी येईपर्यंतच्या काळातील एलबीटी पालिकेने वसूल...
View Articleअण्णांच्या पाठिंब्याला गळती
अण्णा हजारे यांच्या पाठिंब्यालाही औरंगाबादमध्ये ओहटी लागली असून जिल्हाधिकारी कार्यालयावरील धरणे आंदोलनात अगदी मोजकेच लोक सामील होत आहेत. २०१० मध्ये सोशल मीडियावर दिसणारा उत्साह यावेळी अजिबात दिसत नाही.
View Articleडीटीएड, बीएडधारकांची उद्या ‘परीक्षा’
शिक्षक भरतीसाठीची ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) येत्या रविवारी होत आहे. ‘टीईटी’ बंधनकारक करण्यात आल्यानंतर प्रथमच ही परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सूकता आहे.
View Articleसावत्र भावाचा खून : तिघा जणांना जन्मठेप
शेतातील बांधाच्या कारणावरुन सावत्र भावाचा खून केल्याप्रकरणी पालखेड (ता. वैजापूर) येथील दोन भावांसह एकाच कुटुंबातील तिघांना वैजापूर सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची...
View Articleव्यापारी गाळ्यांच्या कामाला विरोध
वैजापूर तालुक्यातील नादी येथे मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व्यापारी गाळ्यांच्या कामास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. नादी ग्रामपंचायतीने गावठाणाबाहेरील तहसीलच्या जागेवर गट क्रमांक...
View Articleभाजपच्या अध्यक्षाची निवड ठरली औटघटकेची
भाजपच्या लातूर जिल्हा शहर अध्यक्षपदी मुंडे समर्थक सुधीर धुत्तेकर यांची निवड झाल्याचे पत्रक प्रसिध्दीला दिले. त्यानंतर अवघ्या एक तासातच तावडे-गडकरी गटाचे जिल्हा अध्यक्ष नागनाथ निडवदी यांनी सर्व निवडीला...
View Articleकोरडवाहू अभियानाला ‘रब्बी’त वेग
कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासासाठी सुरू झालेल्या राज्यस्तरीय कोरडवाहू अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून रब्बी पिकांच्या भरघोस उत्पादनाचे प्रात्यक्षिक घेण्यात...
View Articleकर्मचा-यांतील प्रमोशनचा वाद अद्यापही मिटेना
प्रमोशनच्या प्रमाणावरून महसूल कर्मचारी आणि तलाठी यांच्यात सुरू असलेला वाद अद्यापही मिटलेला नाही. या संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा...
View Article