‘महिको कंपनीचे काम थांबवण्याचा आणि खटला दाखल करण्याचा ‘आधुनिक विचार’ राज्य सरकार करीत आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी उद्योगांना प्रोत्साहीत करण्याची भूमिका शासनाने घ्यावी. उद्योगांत अडथळा आणण्याचे काम महाराष्ट्राला शोभनीय नाही,’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्याच्या कृषी खात्याचे कान टोचले.
↧