मागासवर्गीयांवर अत्याचाराची प्रकरणे जास्त घडत असलेला संवेदनशील गावांची यादी तयार करून सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अशा स्वरुपाची गावातील भांडणे मिटविण्यासाठीच्या उपाययोजनाही सुचविण्यात येणार आहेत.
↧