केंद्र सरकारने कार्यान्वित केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अंमलबजावणीचा संभ्रम अजूनही घाटी हॉस्पिटलमध्ये कायम आहे. ९७२ विकारांवर उपचार करण्यासाठी कोणते निकष आहेत? रुग्णांची नोंदणी कशा पद्धतीने करायची? आलेल्या अडचणी दूर कशा करायच्या याचा संभ्रम प्रशासनासमोर आहे.
↧