अपघातात दुचाकीवरील दोघे ठार
करमाडजवळ दुचाकी कठड्यावर आदळल्याने दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी पहाटे साडेचार वाजता घडली. अपघातानंतर जखमी अवस्थेत दोन तास जागीच पडून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
View Articleहरणाचे शिकारी मांसासह जेरबंद
औसा तालुक्यातील टाका शिवारातील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात वन विभागाने घातलेल्या छाप्यात शिकार केलेल्या हरणाचे मांस आणि शिकारीसाठी वापरलेले साहित्य सापडल्यामुळे एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या...
View Articleपालिकेनेच केले स्टिंग ऑपरेशन
शहराच्या मध्यवस्तीत औरंगपुरा भागात असलेल्या डॉ. छाया शंकरलाल पटेल यांच्या सोनोग्राफी सेंटरला पालिकेच्या पथकाने मंगळवारी रात्री उशीरा सील ठोकले.
View Articleएक पाऊल DMICच्या दिशेने
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पात बिडकीनसह पाच गावांतील सुमारे ८२ टक्के जमिनीच्या संपादनासाठी शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. दरम्यान, निलजगावमधील ६७पैकी ६६ शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंतर...
View Article'जीवनदायी' योजना संकटात
केंद्र सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या उपचारांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यस्तरीय दरकरार करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. त्याचे नियोजन व्यवस्थित...
View Articleउसाला अठराशेचा पहिला हप्ता
पश्चिम महाराष्ट्रात उसाला जादा भाव मिळावा यासाठी आंदोलने झाली. त्याचा फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना होतो आहे. मराठवाड्यात मात्र सर्व साखर कारखानदार एकत्र आले आहेत. मराठवाड्यातील बहुतेक सर्व साखर...
View Articleमुस्लिम आरक्षणासाठी मोहीम
मुस्लिम समाजाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती हलाखीची असल्याचा अहवाल सच्चर समितीने मांडला आहे. त्यानंतर राज्य शासनाने नेमलेल्या डॉ. मेहमूद उर रहेमान समितीच्याही अहवालामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची...
View Articleसामाजिक न्याय भवनाच्या संरक्षक भिंतीची उंची वाढवा
खोकडपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची संरक्षक भिंत उंच करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस सेवादलाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. संरक्षक भिंतीची उंची कमी असल्यामुळे या विस्तीर्ण...
View Articleपलायन झाले सोपे
कुख्यात गुन्हेगार ज्ञानेश्वर पिंपळेने मंगळवारी रात्री हर्सूल जेलच्या आवारातून पलायन केल्यामुळे पोलिसात खळबळ माजली आहे. पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून जाण्याची ही काही पहिलीच घटना नाही, परंतु पळालेला...
View Articleजीवनात कालवाकालव नसावी
‘जीव व ब्रह्म यांचे ऐक्य म्हणजे काला होय. प्रत्येकाना या अंगाने जीवनाचा आनंद घ्यावा. मात्र जीवनात कालवा कालव होऊ देऊ नये,’ असे प्रतिपादन ह. भ.प. रामेश्वरानंद सरस्वती यांनी केले. अजबनगरमध्ये आयोजित...
View Article‘जीवनदायी’ योजनेचा संभ्रम कायम
केंद्र सरकारने कार्यान्वित केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अंमलबजावणीचा संभ्रम अजूनही घाटी हॉस्पिटलमध्ये कायम आहे. ९७२ विकारांवर उपचार करण्यासाठी कोणते निकष आहेत? रुग्णांची नोंदणी कशा पद्धतीने...
View Articleबाजारपेठेवर तरुणाईचे अधिराज्य
गेल्या वर्षी पडलेला अपुरा पाऊस, त्यात औद्योगिक क्षेत्रातील मंदी, भारतीय चलनाची झालेली घसरण आदीचा परिणाम सरत्या वर्षाच्या सुरुवातीचे काही महिने व्यापार क्षेत्रावर होता; परंतु त्यांची कसर नंतर झालेल्या...
View Articleयुवा सेनेत हस्तक्षेप नको!: खैरे
युवा सेनेने कामाच्या पद्धतीतून वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युवा सेनेत हस्तक्षेप करू नये, अशा सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केल्या आहेत. येत्या निवडणुकीत युवा सेना...
View Articleचला आकाशात
पॅराग्लायडिंग हा खेळ शहरासाठी नवीन नाही. या साहसी क्रीडा प्रकारात शहरातील अनेक ग्रुप भाग घेऊन हा खेळ लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आता पॅराग्लायडिंगने पुढचा टप्पा गाठला आहे. ‘पीपीजी ट्राइक...
View Articleनववर्षात मोबाईल विक्री वाढणार
कोणकोणत्या वर्षी कसे अन् काय संकल्प केले जातील, याची जशी चर्चा होते, तशी यंदा मोबाईल खरेदीची तरूणाईमध्ये भारी क्रेझ आहे. शहरात विविध ठिकाणी २५ बेस्टसेलर्स म्हणून मोबाईलच्या शो रूम्स आहेत. यात यंदा एक...
View Articleऑनलाइन परीक्षांचा कॉलेजांना ‘ताप’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षेतील गैरप्रकार, गोंधळ रोखण्यासाठी प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठविण्याचा प्रयोग सुरू केला. यंदा तर, दोनशे प्रश्नपत्रिकांचा प्रवास ऑनलाइन होणार आहे....
View Articleविनोदच आमची शिदोरी
‘टीव्ही मालिकांतील विनोदात तोचतोपणा आणि उथळपणा असल्याची टीका सुरू आहे; मात्र अनेकदा कलाकारांची इच्छा नसूनही चौकटीतील विनोद सादर करावा लागतो. प्रेक्षकांना प्रत्येक विनोद नवीन वाटत असल्यामुळे या...
View Articleमराठवाडा विद्यापीठाच्या भरतीत घोळच घोळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत रोज नवे वाद समोर येत आहेत. मुलाखतीसाठी आमंत्रित केलेल्या काही उमेदवारांचा मूळ संवर्गच विद्यापीठाने बदल्याचा प्रकार समोर आला आहे. अनुभव...
View Articleउसाला अठराशेचा पहिला हप्ता
पश्चिम महाराष्ट्रात उसाला जादा भाव मिळावा यासाठी आंदोलने झाली. त्याचा फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना होतो आहे. मराठवाड्यात मात्र सर्व साखर कारखानदार एकत्र आले आहेत. मराठवाड्यातील बहुतेक सर्व साखर...
View Articleअवैध वीटभट्ट्यामुळे आरोग्य धोक्यात
पैठण तहसील कार्यालयाकडून एकही वीटभट्टीला परवानगी नसतानाही सध्या पैठण शहर व परिसरात किमान एक हजारापेक्षा जास्त वीटभट्ट्या सुरू आहेत. प्रदूषण नियंत्रक विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र कोणीच घेतलेले नाही....
View Article