‘आम्हाला तुमच्यासारखेच निसर्गाने निर्माण केले, निसर्गाने स्वीकारले आहे. मग माणसांनीच भेदभाव का करावा,’ असा जळजळीत प्रश्न पुणे येथील नाटककार प्रा. जमीर कांबळे यांनी उपस्थित करताच त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला.
↧