महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीने जाहीर केलेला वचननामा निवडणुकीच्या साडेतीन वर्षानंतरही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. गुंठेवारी भागातील नागरिक विविध समस्यांमुळे त्रस्त आहेत. समांतर जलवाहिनीचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही.
↧