Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

विमानसेवा वाढविण्यासाठी हवी प्रवासी संख्येची हमी

$
0
0
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील विमानसेवेत वाढ करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने विमान कंपन्यांना केली, मात्र किमान ७० टक्के प्रवासी मिळण्याची हमी असल्याशिवाय विमानसेवेत वाढ करणे शक्य नाही, असे विमान कंपन्यांनी स्पष्ट केले.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>