महापालिकेची तोट्यात असलेली पाणीपुरवठा योजना मोफत पाणी पुरवठा करण्याच्या कल्पनेपासून कोसो दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पन्नास टक्के तोटा सहन करून नागरिकांना मोफत पाणी देणे शक्य नाही, असे मत पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केले.
↧