औरंगाबाद शहराची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रस्त्याची अवस्था पुरती बकाल झाली आहे. २४ तास वर्दळ असलेल्या या रस्त्यावरून दररोज ५० हजारहून अधिक वाहने ये-जा करतात; पण या रस्त्याची एकाचवेळी डागडुजी गेल्या २५-३० वर्षांत झालेली नाही.
↧