Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

श्रीमंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गरिबी

$
0
0
औरंगाबाद शहराची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रस्त्याची अवस्था पुरती बकाल झाली आहे. २४ तास वर्दळ असलेल्या या रस्त्यावरून दररोज ५० हजारहून अधिक वाहने ये-जा करतात; पण या रस्त्याची एकाचवेळी डागडुजी गेल्या २५-३० वर्षांत झालेली नाही.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>