पुढील महिन्यात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीत रिपाइला सातवी नव्हे तर सहावी जागाच दिली पाहिजे. ही जागा भाजपने द्यावी. पुन्हा मी शिर्डी सारखी रिस्क घेणार नाही, असे मत रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
↧