पालिकेतील सत्ताधारी फक्त नामधारीच आहेत, अशी जाणीव आता नागरिकांना होऊ लागली आहे. विकास कामांसाठी पालिकेच्या प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव पडत नसल्याचे चित्र असून, सत्ताधारी निष्प्रभ ठरू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांचे सँडविच होऊ लागले आहे.
↧