सातारा भागात विद्युत खांबाला चिकटून मरण पावलेला कामगार अनिल शेजूळ यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये भरपाई द्यावी, या मागणीसाठी ‘रिपाइं’च्या वतीने (आठवले गट) सोमवारी ‘जीटीएल’ कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली.
↧