शिवारातील हुरड्याला ‘पंचतारांकित’ चव
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हुरडा विक्रीचा पूरक व्यवसाय विशेष फायदेशीर ठरत आहे. जिल्ह्यातील पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात महामार्गालगतच्या शेतांमध्ये हुरडा विक्रीची अनेक केंद्रे आहेत.
View Article‘GTL’समोर मदतीसाठी ‘RPI’ची निदर्शने
सातारा भागात विद्युत खांबाला चिकटून मरण पावलेला कामगार अनिल शेजूळ यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये भरपाई द्यावी, या मागणीसाठी ‘रिपाइं’च्या वतीने (आठवले गट) सोमवारी ‘जीटीएल’ कार्यालयावर जोरदार निदर्शने...
View Articleमुस्लिम आरक्षणासाठी पंतप्रधानांना भेटणार
जनता दलचे शिष्टमंडळ फेब्रुवारी महिन्यात मुस्लिम व इतर अल्पसंख्यांकाना १० टक्के आरक्षण द्यावे, यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेणार आहे.
View Articleनव्यासाठी मिळाला दाम, जुन्याचे अडले काम
सर्वसामान्यांचा आधार असलेल्या घाटी रुग्णालयाला पंतप्रधान स्वास्थ योजनेतून दीडशे कोटी रुपये मंजूर झाले. या निधीच्या माध्यमातून घाटीत सर्जिकल इमारत, रेकॉर्डरुम, दोन नवीन वसतिगृह तसेच शवागार तयार करण्यात...
View Articleतरुणांसाठी सक्रिय शाहिरी मंच
महाराष्ट्राची जाज्ज्वल्य परंपरा असलेल्या शाहिरीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शाहीर आत्माराम पाटील शाहिरी मंच प्रयत्नशील आहे. शहरात मागील पाच वर्षांमध्ये मंचाने विशेष काम केले असून, नवोदीत शाहिरांना...
View Articleपुन्हा शिक्षकांचे आंदोलन
प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील ज्युनिअर कॉलेजांचे शिक्षक सोमवारी खडू-फळा सोडून ‘याद करो सरकार’ अशा आशयाचे हाती फलक घेऊन रस्त्यावर उतरले. विविध मागण्यांसाठी शासनाच्या विरोधात घोषणा देत...
View Articleफोन करा, घरपोच औषधे मागवा
फोन करा आणि घरपोच औषधे मिळावा, असा उपक्रम जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशनने हाती घेतला आहे. ही सुविधा केवळ ज्येष्ठ आणि निराधार नागरिकांसाठीच असणार आहे.
View Article‘हाय व्होल्टेज’मुळे साहित्य खाक
कॅनॉट परिसरात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. आठ दिवसांत तीन-चारवेळा उच्च दाबाचा पुरवठा झाल्याने परिसरात असलेल्या दुकानांमधील मशिनरी, कम्प्युटर, एलसीडी व इतर वीजेचे साहित्य जळून खाक झाले.
View Articleरस्त्यांच्या निविदेसाठी अधिकाऱ्यांचा आटापिटा
नव्याने काम करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत आणण्यासाठी आटापिटा केला जात आहे. दरम्यान रस्त्यांचे डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदारांबरोबर पालिका...
View Article८० हातगाड्या जप्त, २० शेड्स हटवले
रस्त्यांवरील हातगाड्यांच्या विरोधात पालिकेने आज (सोमवार) पासून धडक मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी पालिकेच्या पथकाने ८० हातगाड्या जप्त केल्या आणि वीस शेडस् हटविले.
View Article१८ रोडरोमिओंना ‘दामिनी’चा इंगा
महिला-तरुणींच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘दामिनी’च्या विशेष पथकाने स्थापनेपासून आतापर्यंत अठरा रोडरोमिओंना झटका दिला आहे. या पथकाची कॉलेजच्या परिसरात फिरणाऱ्या टपोरी तरुणांनी चांगलीच धास्ती...
View Articleपेडगावकरांबद्दलचा ठराव शासनदरबारी झाला रद्द
पालिकेचे उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना पालिका सेवेतून मुक्त करून शासनाच्या सेवेत परत पाठवण्याचा सर्वसाधारण सभेने केलेला ठराव, शासनाने विखंडीत केल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात आज सोमवारी...
View Articleलेखातून ३७ लाखांचे चेक गायब
कर्मचाऱ्यांच्या नावे काढण्यात आलेले ३७ लाख ७ हजार ३८ रुपयांचे चेक पालिकेच्या लेखा विभागातून गायब झाल्याचे उघड झाले आहे. सहा जानेवारी रोजी तयार करण्यात आलेले हे चेक्स लेखा विभागात नाहीत अन संबंधित...
View Articleमका खरेदीला लागला ब्रेक
शासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे भरड धान्य खरेदी केंद्रावर मका घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कधी शासकीय कर्मचारी उपस्थित नाही, तर कधी बारदाणे (रिकामी पोते) नाहीत, अशी...
View Articleआराखड्याला नसलेली ‘TET’ रद्द करा
डिसेंबर २०१३ मध्ये झालेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) मूळ आराखड्याला धरुन नसल्याकारणाने ही परीक्षा रद्द करावी अशा मागणीचा दबाव वाढत आहे. उर्दू शिक्षक संघटनेसह डीटीएड, बीएड स्टूडंट असोसिएशननेही...
View Articleमहिलांच्या सुरक्षेसाठी बीट-मार्शल
शहरातील महिला, तरुणींच्या सुरक्षिततेसाठी आता महिला बीट मार्शल तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम स्तुत्य असला, तरी या महिला बीट...
View Articleखासदार खैरे यांच्या ‘आदित्य’वंदनेवर टीकास्त्र
खासदार चंद्रकांत खैरे हे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाया पडल्याने राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ज्येष्ठांच्या पाया पडणे योग्यच असते; पण वयाने खूपच लहान असलेले आदित्य...
View Articleनिरंजनच्या ‘मुरली’ला राजाश्रयाचं ‘मोरपिस’
बासरीवादक निरंजन भालेराव याला महाराष्ट्र राज्य सरकारची ‘भारतरत्न पंडित भिमसेन जोशी शिष्यवृत्ती’ मिळाली आहे. राज्यात बारा जणांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्यात सहा गायक, तीन सूरवादक व तीन...
View Articleदेशात ५० हजार नवीन शाळा
देशात सर्वांना शिक्षण व काम देण्यासाठी लवकरच देशात शालेय शिक्षण व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या नवीन पन्नास हजार शाळा केंद्र सरकार सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांनी दिली.
View Article२ मंदिराचा ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळात समावेश
येरमाळा (ता. कळंब) येथील येडेश्वरी देवी आणि तेर (ता. उस्मानाबाद) येथील श्री संत गोरीबाकाका मंदिर या धर्मस्थळांचा राज्य शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळात समावेश केला आहे. यामुळे येथील विकास कामांचा मार्ग...
View Article